• 70 वर्षात काँग्रेसने सत्तेचा उपयोग स्वतःचा खजाना भरण्यासाठी केला आहे असा आरोप केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांनी बुलढाणा येथे केला
    केंद्र सरकारच्यावतीने विकसित भारत संकल्प यात्रा काढण्यात आली असून आज 16 डिसेंबरला ही यात्रा बुलढाणा जिल्ह्यातील पेठ गावात पोचली.. दुपारी 4 वाजता ग्रामीण जनतेला उद्देशून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी विकसित भारत संकल्प यात्रेच्या एलईडी व्हॉनवरून दूरदृष्टीप्रणाली द्वारे प्रणाली संबोधित केले या कार्यक्रममाला केंद्रीय श्रम रोजगार वन पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव उपस्थित होते यावेळी त्यांच्यासोबत केंद्रीय माहिती संवाद तंत्रज्ञान समितिचे अध्यक्ष खासदार प्रतापराव जाधव भाजपा आमदार श्वेताताई महाले आमदार आकाश फुंडकर उपस्थित होते यावेळी केंद्राच्या योजने माहिती केंद्रीय वन श्रम पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांनी देऊन ग्रामीण भागातील जनतेशी त्यांनी प्रत्यक्ष संवाद साधला. यावेळी बोलताना ती पुढे म्हणाले की देशातील अन्नदात्या शेतकऱ्याला सुखी संपन्न करण्याच्या दृष्टिकोनातून केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी आधुनिक तंत्रज्ञान आणि बी बियाणाच निर्माण करण्याचा संकल्प केला आहे यातून अन्नधान्य उत्पादनात वाढ होऊन शेतकऱ्यांना फायदा होईल असा आशावाद यांनी व्यक्त केला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here